ऊस पिकासाठी शेतक-यांनी इफको नॅनो खतासोबत एआयचाही वापर करावा -बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी : साखर उद्योगात प्रचंड स्पर्धा आहे, दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत आहे, शेतक-यांनी इफको नॅनो खताबरोबरच उस पिकात कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर करून...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 22 एप्रिल रोजी 38 वा पदवीप्रदान समारंभ
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 38 वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार दि. 22 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आला...
सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका !
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे आवाहन
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती...
निसराळे गावातील शेतकरी ‘एआय’ तंत्रज्ञानातून १०० हेक्टरमध्ये ऊस पिकवणार
सातारा : जिल्ह्यातील निसराळे (ता. सातारा) गावी जवळजवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उसाची लागवड केली जाणार आहे. कृषी विभागाने यासाठी...
कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच वक्तव्य
नाशिक : कर्जमाफीबाबत नाशिक विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याल सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी...
डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन
सातारा, दि. 3: 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व गावामध्ये ई पीक पहाणी उन्हाळी हंगाम 2025 सुरु करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2025 पासून...
फार्मर कप पुरस्काराचे कृषी मंत्री कोकाटे व अभिनेते अमिर खान यांच्या हस्ते वितरण
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
सुप्रसिद्ध सिने अभिनेते आमिर खान संचलित सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित 'फार्मर...
कृ उ.बाजार समितीसाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी मदत –आ.आशुतोष काळे
भविष्यात तालुक्याच्या नैऋत्य भागात देखील उपबाजार समिती सुरु करावी
कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील मतदारांनी सव्वा लाखाचे मताधिक्य दिल्यामुळे माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे याची मला...
आवर्तनाच्या विस्कळीतपणाबाबत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना आ. काळेंनी धरले धारेवर
कोळपेवाडी वार्ताहर :- पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असतांना लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यक असणारी कामे पूर्ण केली जात नाही. त्याचा परिणाम...
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनःर्जीवन …
तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची विशेष योजना
कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केलेली आहे राज्यातील प्रत्येक गावाच्या...