पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ब्रिडर सीड्सपासून ऊस रोपांची निर्मिती; केंद्रिय पथकाकडून पाहणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड (ता. शिरोळ) येथे कृषिभूषण फौंडेशन ऊस रोपवाटिकेस भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय ऊस विकास विभागाच्या केंद्रीय...
कृत्रिम दुधासह भेसळ बंद झाल्यास दुधाला 50 रुपये भाव मिळेल; लांबे
रास्ता रोको आंदोलन म्हणजे भाषणबाजी व राजकीय स्टंट
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत...
जगभरातून द्राक्षाच्या नव्या जाती आणण्याकडे लक्ष द्यावे
तासगाव : जगात द्राक्ष आणि बेदाण्याच्या अनेक जाती विकसित झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात द्राक्ष आणि बेदाण्यासाठीच्या नवीन जाती कशा आणता येतील याकडे लक्ष द्यावे,...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना त्वरित सुरु करावी : शरद खरात
बुलडाणा,(प्रतिनिधी) : - देऊळगाव राजा तालुक्याला २०२० पासून बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नवीन विहिरी मिळणे बंद आहे ती योजना त्वरित चालू करावी अशी...
चांदेकसारे परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत
पावसाअभावी पेरण्यांना फटका
पोहेगांव :
चांदेकसारे परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी अपेक्षित वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे मॉन्सून...
खरीप हंगामात पेरणी पिकांचा पिक विमा भरून घ्या अन्यथा गाव तेथे आंदोलन – भाई इंगळे
बुलडाणा : (प्रतिनिधी )-
दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या ने हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष...
साडेचार लाख रुपयांच्या खतविक्रीस बंदी; फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कारवाई
दुधेबावी : फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.यामध्ये चार लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री ...
कृषी दिन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता !
कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा...
सांगली बाजारात शाळू ज्वारीला चांगला भाव …
सांगली : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 8 हजार 759 क्विंटलची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1750 रुपयांपासून ते 5 हजार 150 रुपयांपर्यंत सरासरी...
संपूर्ण कर्जमाफीची मागणी! 15 महिन्यांत राज्यात 3918 शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
सोलापूर : दुष्काळ, शेतमालाला रास्त भाव नाही, दुधाचे दर पडलेले, सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळीची मदत नाही, पीकविमा नाही, अशा अडचणींमुळे बॅंकांचे कर्ज फेडणे कठीण...