झाडावर वीज कोसळून बैल ठार ;जवखेडा खुर्द येथील घटना
सुदाम गाडेकर, जालना/ राजूर : ...
राहुरी ताल्यक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; कांदा पिकाचे प्रचंड नुकसान
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले या वादळीवाऱ्यासह पावसाने तालुक्यातील...
माहूर तालुक्यास अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले; शेतीचे व घरांचे प्रचंड नुकसान
खासदार हेमंत पाटील यांनी दिला नागरिकांना धीर........................................................................माहूर :- माहूर तालुक्यास बुधवारी रात्री अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीने अक्षरशा झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या...
अकोल्यातून निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले..!
अकोले ते लोणी पर्यंतचा शेतकऱ्यांचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या...
गारपिटीने खटाव-माणचे द्राक्ष उत्पादक देशोधडीला
सातारा : एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात खटाव तालुक्यात झालेला वादळी पाऊस व जोरदार गारपिटीने द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. देशांतर्गत तसेच...
पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या...
पाडळी,पाताळेश्वर विद्यालयात उन्हाळी वर्गात आवडी नुसार शिक्षण
सिन्नर :र्ष संपलं परीक्षा झाल्या शासनाने शालेय पोषण आहारासाठी २० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे आदेश दिले या काळात पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात संस्थेचे...
बाजार समित्यांमध्ये मतदान अधिकार नाकारणाऱ्यांचा बंदोबस्त करा-ॲड.काळे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या व्यवस्थेमध्ये निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली,पण त्याला मतदान करण्याचा अधिकार सोयीस्कररित्या नाकारण्यात आला असून हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची टिका...
कोरडवाहू शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल सोयाबीन, गव्हाचं उत्पन्न !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मिळालेल्या विहिरीमुळे जगण्याचं बळ !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राहाता तालुक्यातील चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांना जगण्याचं बळ...