संगमनेर तालुक्यात अवकाळीचा कहर..!
विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू ; वीज पडून दोन गाई दगावल्या, शाळेचे पत्रे उडाले, नारळाच्या झाडावर वीज पडली
संगमनेर : शनिवारी आणि रविवारी तालुक्यातील...
अवकाळीने झालेल्या पिक नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 16 एप्रिल, : अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचानाम्याचे 50 टक्के काम पूर्ण झालेले असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित पंचनामे तातडीने...
अवकाळी पाऊस – गारपिट शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन मात्र मदतीचा आकडा गुलदस्त्यातच !
सुदाम गाडेकर /जालना :जालना जिल्ह्यासह राज्यात मागील दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात...
100% पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल : आमदार सुहास कांदे
नांदगांव / मनमाड :नांदगांव तालुक्यातील घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज आमदार सुहास आण्णा...
कमी पाण्यात जास्त उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’
कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता...
तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांद्याची नोंद करून उतारे द्यावेत -विवेक कोल्हे
एकही शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाने दक्षता घ्यावी
कोपरगाव : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान योजनेमधील अटींमध्ये सुधारणा करा: छगन भुजबळ
पिक पेऱ्याची अट वगळून टाकावी, अन्यथा ९०% कांदा उत्पादक शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित राहतील –
येवला /नाशिक, प्रतिनिधी
पिक पेऱ्याची अट वगळून टाकावी, अन्यथा ९०%...
संसेराने एमएमआरएफआयसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि मध्ये गुंतवणुक करार
मुंबई :, गुरुवार, 30 मार्च 2023 - एमएमआरएफआयसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये धोरणात्मक गुंतवणुकीसाठी एक निश्चित करार केल्याची संसेराने आज घोषणा केली. एमएमआरएफआयसी ही...
एकरी १० लाखांचे उत्पन्न घेतायेतं तरूण शेतकरी !
गटशेतीमुळे तरूणांच्या जीवनमानात कायापालट
‘एकमेका सहाय्य करू, अवद्ये धरू सुपंथ’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय शासनाच्या गटशेती योजनेच्या माध्यमातून दिसून येतो. शासनाच्या गटशेती योजनेत अकोले...