अकरा जिल्ह्यांमध्ये अजूनही दुष्काळी परिस्थिती
पुणे : राज्यात पावसाने ओढ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरांसह ११ जिल्ह्यांच्या घशाला कोरड पडली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर...
पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज: 4-5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, कुठे रेड तर कुठे...
पुणे : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. अशात काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. पण पुढे...
आंबा लागवडीसाठी सिआरए तंत्रज्ञानाचा कृषी विभागाकडून वापर :जामखेड तालुक्यात प्रथमच प्रयोग
जामखेड तालुका प्रतिनिधी
प्रमुखाने तमिळनाडू राज्यात आंबा व इतर फळबाग लागवडीसाठी सिआरफ (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो मात्र...
सोनेवाडीत पेरणी पूर्ण, चांदेकसारे परिसरात आभाळ कोरडेच
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात पोहेगांव, नगदवाडी येथे रोहिणी व मृगाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या करून घेतल्या. पिकांची उगवण झाली....
मोसमी पाऊस दोन दिवसांत राज्यभर, पुढील दोन आठवडे पावसाचा जोर वाढणार
पुणे : राज्यात मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून, पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस महाराष्ट्र व्यापणार आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे पावसाचा जोर वाढून...
कृषी विभागाचा दणका; सातारा जिल्ह्यात १५ दुकाने निलंबित, तीनचा परवाना रद्द
सातारा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असून खते, बियाणे, किटकनाशकांबात फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागही सतर्क आहे. यासाठी कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच...
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ८.४५ कोटी जमा – आ. आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेहमीच हीत जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हीच...
सातारा जिल्ह्यात ४,१८५ हेक्टरवर खरीप पेरणी
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगाम प्रमुख हंगाम आहे. खरिपात ४१८५.४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले...
कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी; कांद्याची उच्यांकी दराकडे वाटचाल
सातारा : गेल्या अनेक महिन्यांच्या मंदीनंतर आता राज्यातील कांदा बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे मान्सूनच्या अगदी सुरुवातीला शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत....
सरकारने दूध दराबाबत दुर्लक्ष केल्यास सरकारला महागात पडेल :अनिल औताडे
श्रीरामपूर : सरकारने दूध दराबाबत दुर्लक्ष केल्यास सरकारला महागात पडेल, असा इशाराही देताना २५ जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सरकारने दूध...