सुभाषबाबू याचे ऐकले असते तर स्वातंत्र्यासाठी एव्हढी वाट पाहावी लागली नसती! आतातरी मरणोत्तर भारतरत्न...
सातारा :-भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती.त्यांच्या म्हणण्यानुसार...
स्वरसागर पुस्तकाचे प्रकाशन सोहळा रंगणार !
सातारा/अनिल वीर : चित्रपट अभ्यासक स्वप्नील पोरे लिखित, "स्वरसागर" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार दि.२५ रोजी सायंकाळी ६ वा.पत्रकार भवन,नवी पेठ,पुणे येथे रंगणार आहे.
...
नोकरीतील अन्यायप्रकरणी अंगणवाडी सेविकेचे उद्यापासून बेमुदत
सातारा/अनिल वीर : अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पात्र असतानाही न्याय नाही.शिवाय, कार्यालयीन त्रुटी आणि भरतीप्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्यामुळे गेली १० वर्षे या पदापासून वंचित ठेवलेले आहे.तेव्हा...
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवोदित उपक्रमांना चालना द्यावी – शि.वि.अधिकारी रमेश गंबरे
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवोदित उपक्रमांना चालना द्यावी - शि.वि.अधिकारी रमेश गंबरे.
गोंदवले - विद्यार्थांची गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकांनी नवोदित उपक्रमांना चालना देवुन अध्यापन केल्यास अमुलाग्र...
कराडशी ऋणानुबंध : स्व. बाळासाहेब ठाकरे मध्यरात्री 2.30 वाजता शिवाजी स्टेडियमवर
विशेष प्रतिनिधी;विशाल पाटील :हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्याच्या या जयंतीनिमित्त कराड शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद यांनी आठवणींना...
फलटण मध्ये 27 फेब्रुवारीला धर्मवीर राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन.
फलटण .
प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केले जाणारे राज्यस्तरीय धर्मवीर संभाजी साहित्य संमेलन यंदा 27 फेब्रुवारी रोजी फलटण मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय...
विश्वकोश कार्यालयासाठी वाईत आद्ययावत इमारत उभारणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
सातारा, दि. २२ - वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी नव्याने आद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण...
कलेला राजाश्रय लागतो : मुकुंद पांडे
सातारा : कलेला राजाश्रय लागत असतो.असे असले तरी सातारा नगरीत आधुनिक काळाचा वेध घेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे शिरीष चिटणीस यांच्यामुळे सर्व कलांचा कलाविष्कार होत...
संविधान भक्कम असले तरीही प्रशासनात जाणे गरजेचे : रमेश इंजे
सातारा : सत्तेत जाता येत नसेल तर प्रशासनात उच्च पदस्थ म्हणून जाणे गरजेचे आहे. तरच भक्कम असणाऱ्या संविधानास बळकटी मिळू शकते. असे आवाहन इंजि....
कुस्तीला जातीय रंग देऊ नका’- अस्लम काझी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभूत झालेल्या सिकंदर शेखची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. सिकंदरचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता त्यामध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाला. यावर...