प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढणार
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (17 जून) याबाबतची...
कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत अनेक भारतीयांचा मृत्यू,
कुवेत : कुवेतच्या मंगाफ शहरातील एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीमुळे किमान 49 लोकांचे प्राण गेले आहेत. कुवेतच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. ही आग...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
नवी दिल्ली ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कुणाला कोणते खाते दिले हे स्पष्ट करण्यात आले आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडे...
नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एनडीए...
इंडिया आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार : राहुल गांधी
नवी दिल्ली : इंडिया आघाडीचं सरकार आलं की, देशभरातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. राहुल...
वैद्यकीय तपासण्यांसाठी जामिनाची मुदत वाढवण्याची अरविंद केजरीवालांची विनंती
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाचा कालावधी 7 दिवस वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आप...
प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी एसआयटी समोर हजर होणार …
"परदेशातून जारी केला व्हीडिओ
नवी दिल्ली : कर्नाटकमधील हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णाने आज (27 मे) व्हीडिओ जारी करत माहिती दिली की, "31 मे 2024...
राजकोटमध्ये मॉलच्या गेम झोनमधील भीषण आगीत 20 जणांचा मृत्यू
मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश
राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील मॉलमध्ये आगीची भीषण घटना घडली. मॉलमधील गेम झोनमध्ये लागलेल्या या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राजकोटमधील...
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार
दंतेवाडा : छत्तीसगडमधील माओवादाने प्रभावित नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ संशयित माओवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. शोध मोहीम अजूनही सुरू असून मृतांचा...
आमचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू – राहुल गांधी
केंद्रात आमचं सरकार स्थापन झालं तर सैन्य भरतीसाठी मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना बंद करू, असं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते रविवारी...