अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम २५ जुलैपर्यंत न मिळाल्यास आमरण उपोषण
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२-२०२३ ची रक्कम २५ जुलैपर्यंत जमा न केल्यास ३१ जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा...
कृषि विज्ञान केंद्र, नारायणगांव येथे पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प एक दिवसाचे...
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०२३-२४ (खरीप...
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड
पडीक जमिनीत ऊसापेक्षा जास्त उत्पन्न
सातारा : बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्हयाची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान योजनेमधील अटींमध्ये सुधारणा करा: छगन भुजबळ
पिक पेऱ्याची अट वगळून टाकावी, अन्यथा ९०% कांदा उत्पादक शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित राहतील –
येवला /नाशिक, प्रतिनिधी
पिक पेऱ्याची अट वगळून टाकावी, अन्यथा ९०%...
अकोल्यातून निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले..!
अकोले ते लोणी पर्यंतचा शेतकऱ्यांचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या...
संसेराने एमएमआरएफआयसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि मध्ये गुंतवणुक करार
मुंबई :, गुरुवार, 30 मार्च 2023 - एमएमआरएफआयसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये धोरणात्मक गुंतवणुकीसाठी एक निश्चित करार केल्याची संसेराने आज घोषणा केली. एमएमआरएफआयसी ही...
लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात ४० गायी या आजाराने बाधीत झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे...
पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
पैठण,दिं.१४:पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रेते यांच्यावर नियंत्रणासाठी तालुका स्तरावर सह नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली...
इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना 8000 रू पगारवाढ कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम...