लाल भडक अन् भाव कडक! यंदा डाळिंबाला अच्छे दिन
200 रुपयांवर होताहेत जागेवरच सौदे
बिजवडी : तेल्या, पिनहोल बोरर, मररोगामुळे डाळिंब फळबागांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहेत्याचा परिणाम म्हणून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने...
सांगली जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
सांगली : जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. या पावसामुळे पश्चिम भागातील भात, भाजीपाला, सोयाबीन...
पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायती मार्फत एकसमान कर आकारणी व्हावी – पशुसंवर्धन मंत्री विखे पा
मुंबई, दि. २: कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतीमार्फत आकारण्यात येणारी कर आकारणी एकसमान करण्यात यावी. असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास...
कृषी उत्पादन वाढविण्यासाठी तरुणांची नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे – पालकमंत्री विखे पा
लोणी येथे शिवार फेरी, कृषी प्रदर्शनाचे आयोजन
शिर्डी, :- सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान...
प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा : सचिन कासलीवाल
नांदेड प्रतिनिधी :
जिल्ह्यात व राज्यामध्ये बेकायदेशीर रित्या विविध कंपन्या ह्या लहान कृषी सेवा केंद्र चालकांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता त्याचवेळी आपल्या वितरकांमार्फत बाजारामध्ये अनेक...
सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी १०६ टक्के
सातारा : जिल्ह्यात जूनपासूनच वरुणराजा प्रसन्न झाल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी १०६ टक्के झाली आहे. ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. तर...
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी शेतकरी संघटना आक्रमक!
येवला - प्रतिनिधी :
येवला येथील शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना तातडीने मागील वर्षीच्या पिक विम्याची नुकसानीची रक्कम मिळावी यासाठी न्याय मिळावा म्हणून नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर...
खरीप हंगाम २०२४ साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू शेतकऱ्यांना अॅप अद्ययावत करण्याचे आवाहन
शिर्डी,दि.२ ऑगस्ट -* सध्या खरीप हंगाम २०२४ सुरु झाला आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी नोंद मोबाईलद्वारे सुरू...
चार नवीन जैविक किडनाशकांच्या प्रजातींची नोंदणी – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ, दि. 24 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे देशामध्ये अग्रगन्य विद्यापीठ असून विद्यापीठ स्थापनेपासून या विद्यापीठामध्ये जैविक किडनाशकांच्या संशोधन, उत्पादन, प्रचार व...
शेतकरी नेते अजित काळे यांच्यामुळे शेतकऱ्यांना ८८ कोटी रुपये पीक विमा मंजूर
सुदाम गाडेकर, जालना प्रतिनिधी :
पीक विमा कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नव्हता . त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला होता .पीक विमा शेतकऱ्यांना...