सातारा : जिच्या हाती पाळण्याची दोरी.तीच जग उद्धारी…. या न्यायाने समाजातील सर्च घटकांनी समानता राखुन व्यवहार केला पाहिजे.पहिली बेटी ही धनाची पेटी असते.असे प्रतिपादन उपप्राचार्य रामराजे माने-देशमुख यांनी केले.
जिल्हा रिपीब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) विद्यार्थी असघाडीचे अध्यक्ष,युवा शाहिर तथा बंधुत्व युवा पुरस्कार विजेते वैभव गायकवाड यांच्या साहू या कन्येचा पहिला-वहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा शुभेच्छापर प्राचार्य माने-देशमुख बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड त्यांचे सर्व सहकारी,पदाधिकारी व परिवार उवस्थित होता.