सातारा जिल्हा हद्द संपण्यापूर्वीच बेडग प्रश्न निकाली काढावा. अन्यथा,मंत्रालयासमोर कार्यकर्ते आत्मदहन करणार ! 

0

सातारा/अनिल वीर : बेडग या गावी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची जी कमान पाडली आहे.त्या निषेधार्थ निघालेला लॉंगमार्च सातारा जिल्ह्यातच थांबवून संबंधितांना न्याय प्रशासनाने द्यावा.अशी मागणी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केली आहे.

   मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष्य घालुन निकाली प्रश्न काढावा.अन्यथा,लॉंगमार्च मुंबईपर्यंत पोहचला तर आमचे कार्यकर्ते मंत्रालयासमोर आत्मदहन करतील.असाही इशारा उबाळे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here